Monday, January 31, 2011

विचार....

विचार !! संपणारा असो वा न संपणारा .... कधी ना कधी टाकाऊ होतोच किंवा नाहीच असे नाही .. अर्थात काही अपवाद असतातच, दोन्हींसाठी !  बदल हा जसा निसर्गाचा नियम आहे तसाच तो जर विचारत झाला नाही त जसे लोखंड तसेच पडून कुजत राहिले त जन्गुन मातीत मिसळते आणि नामशेष होते तसेच विचाराचेही होते. 

3 comments:

  1. Good one... Nuktich Company badalali ani Change changala asato te kalal watat tumhala.. Keep changing.. :D

    ReplyDelete
  2. अलक्या फक्त कंपनी बदलाल्याच change नाही तो... बऱ्याच गोष्टींनी विचार बदलले :D

    ReplyDelete
  3. baryach goshti mule nahi badalalet vichar, baryach lokanmule badalale..

    ReplyDelete