कालानुक्रमे :
i) प्रभु श्रीराम ३००० BCE (ख्रिस्त जन्मा पहिले) वर्षां पाहिले दंडकरण्या मधे आले
ii) अशोक राजा ची राजधानी ( मगध साम्राज्य ) "सोपास" मुंबई च्या उत्तरेकडे
iii) सातवाहन २३० BCE (ख्रिस्त जन्मा पाहिले) ते २२५ AD (ख्रिस्त जन्मा नंतर)
त्या काळात महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्व वाढले वा प्रगति झाली. तेव्हा येथील भाषा "महाराष्ट्री" या नावाने प्रचलित होती. त्या नंतर "मराठी" या नवत रूपांतर झाले. राजा गौतमी पुत्र "सत्कर्नि" ने शालिवाहन शक सुरु केले.
iv) वाकाटक राजा (विदर्भ राजा) २५० CE ते ५२५ CE
v) ७५३ CE नंतर राष्ट्रकुटाचे राज्य पूर्ण भारतभर पसरले ९७३ CE पर्यंत.
vi) चालुक्य (बदामी राजधानी ) राष्ट्रकुटाचा पराभव करून राज्य करू लागले ११८९ CE पर्यंत
vii) त्या नंतर देवगिरीचे यादव
viii) अल्लौद्दीन खिलजी व त्या नंतर मोहम्मद बिन तुघलकाने दख्हनचे पठार जिंकले (१३ वे शतक)
ix) १३५१ मधे तुघ्लाकाचा पराभव बहमनी सत्ते कडून (बहमनिंची राजधानी "गुलबर्गा")
x) बहमनिन्नी १५० वर्षांहून अधिक राज्य केले
xi) बहमनिंचा बीमोड आणि ५ शाह्यामधे विभागणी
१) निजामशाही (अहमदनगर) २) आदिलशाही (विजापुर) ३) क़ुतुबशाही (गोवलकोंदा)४) बीदरशाही (बीदर) ५) इमाद शाही (बेरार)
xii) १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सुरवात
xiii) शिवाजी राजे सफल व १६७४ मधे राज्याभिषेक
xiv) संभाजी राजे १६८० मधे सत्तेवर
xv) १७०८ मधे राजरामाचा पुतण्या आणि संभाजी चा पुत्र शाहू याने बालाजी विश्वनाथाला पेशवा केले
xvi) मराठे पूर्ण भारतात पसरले
१) ग्वालियर=शिंदे २) इंदौर=होळकर ३) बड़ोदा=गायकवाड ४)धर=पवार
xvii) पानिपतात मराठ्यांचा पराभव
xviii) १७७७ ते १८१८ पर्यंत ३ मराठे- इंग्रज युद्ध
xix) १८१९ मधे पेशवाई संपुष्टात
i) प्रभु श्रीराम ३००० BCE (ख्रिस्त जन्मा पहिले) वर्षां पाहिले दंडकरण्या मधे आले
ii) अशोक राजा ची राजधानी ( मगध साम्राज्य ) "सोपास" मुंबई च्या उत्तरेकडे
iii) सातवाहन २३० BCE (ख्रिस्त जन्मा पाहिले) ते २२५ AD (ख्रिस्त जन्मा नंतर)
त्या काळात महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्व वाढले वा प्रगति झाली. तेव्हा येथील भाषा "महाराष्ट्री" या नावाने प्रचलित होती. त्या नंतर "मराठी" या नवत रूपांतर झाले. राजा गौतमी पुत्र "सत्कर्नि" ने शालिवाहन शक सुरु केले.
iv) वाकाटक राजा (विदर्भ राजा) २५० CE ते ५२५ CE
v) ७५३ CE नंतर राष्ट्रकुटाचे राज्य पूर्ण भारतभर पसरले ९७३ CE पर्यंत.
vi) चालुक्य (बदामी राजधानी ) राष्ट्रकुटाचा पराभव करून राज्य करू लागले ११८९ CE पर्यंत
vii) त्या नंतर देवगिरीचे यादव
viii) अल्लौद्दीन खिलजी व त्या नंतर मोहम्मद बिन तुघलकाने दख्हनचे पठार जिंकले (१३ वे शतक)
ix) १३५१ मधे तुघ्लाकाचा पराभव बहमनी सत्ते कडून (बहमनिंची राजधानी "गुलबर्गा")
x) बहमनिन्नी १५० वर्षांहून अधिक राज्य केले
xi) बहमनिंचा बीमोड आणि ५ शाह्यामधे विभागणी
१) निजामशाही (अहमदनगर) २) आदिलशाही (विजापुर) ३) क़ुतुबशाही (गोवलकोंदा)४) बीदरशाही (बीदर) ५) इमाद शाही (बेरार)
xii) १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सुरवात
xiii) शिवाजी राजे सफल व १६७४ मधे राज्याभिषेक
xiv) संभाजी राजे १६८० मधे सत्तेवर
xv) १७०८ मधे राजरामाचा पुतण्या आणि संभाजी चा पुत्र शाहू याने बालाजी विश्वनाथाला पेशवा केले
xvi) मराठे पूर्ण भारतात पसरले
१) ग्वालियर=शिंदे २) इंदौर=होळकर ३) बड़ोदा=गायकवाड ४)धर=पवार
xvii) पानिपतात मराठ्यांचा पराभव
xviii) १७७७ ते १८१८ पर्यंत ३ मराठे- इंग्रज युद्ध
xix) १८१९ मधे पेशवाई संपुष्टात
wa bhau wa
ReplyDeleteman gaye